Flag of IndiaBharat Pulse सत्यमेव जयते
UGLY INDIA MAHARASHTRA

The death toll in Nashik rose to four, with four innocent children tragically dying after falling into deep water in a dam.

परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

TV9 मराठी Thu, 11 Jun 2026 14:37
Read the original at TV9 मराठी ↗