GOOD
BUSINESS
MAHARASHTRA
Beware Mumbaikars! Only a month's water was left; only this much stock in the ponds.
मुंबईकरांसाठी चिंतेची बाब म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे सध्या तो केवळ 12.12 टक्क्यांवर आला आहे. पाणी कपात लागू असतानाही उपलब्ध साठा फक्त सुमारे एका महिन्यापुरता शिल्लक असल्याची माहिती समोर आली आह
Read the original at TV9 मराठी ↗